A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Nov 20, 2019
,
1:11PM
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
आकाशवाणी
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत्या.
मुलं बघत असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमाचा दर्जा तसंच वेळ हे पालकांनीच ठरवलं पाहिजे आणि मुलांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा पालकांनी आपला वेळ द्यावा, असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलं.
या कार्यक्रमा आधी त्यांनी नवी दिल्लीमधे दुस-या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी घरामधे महिला आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळण्यावर तसंच अत्यचार आणि दुर्वर्तनापासून त्यांचं रक्षण करण्यावर त्यांनी भर दिला होता.
संबंधित बातम्या
विविध नेत्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
पालकमंत्र्यांच्या नेमणुकीसंदर्भातल्या शासन निर्णयात राज्य सरकारनं केला अंशतः बदल
रत्नागिरीत येत्या 26 जानेवारीला पालकमंत्री अनिल परब करणार शिव भोजन योजनेचा प्रारंभ
अमरावती जिल्ह्यातली प्रत्येक कामं नियोजनबद्ध आणि कालर्मादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं लोकहिताची कामं हाती घ्यावीत - पालकमंत्री गडाख
रायगड जिल्हा २०२०-२१ या वित्त वर्षासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्याला मान्यता
गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२०-२१ वर्षाकरता १८ हजार ७०५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी
परभणी जिल्ह्याच्यासाठी २१९ कोटी रुपयांच्या जिल्हा प्रारुप नियोजन आराखड्याला मंजूरी
हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व विकास कामांना गती देणार पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचं प्रतिपादन
गोपालकृष्ण माधव या आधिकार्याला लाच घेताना अटक
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0